कोल्हापूरच्या विमानतळाची उभारणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. त्यानंतर गेल्या दशकात तब्बल सहा वर्ष कोल्हापूरची विमानसेवा ही पूर्णपणे बंद होती