ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला आज तितली चक्रीवादळ धडकलं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं आहे.