सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेणार असाल तर अवनीला गोळी मारल्याचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यायला हवं, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.