भाजपाने मसूद अझहरला कारागृहातून बाहेर काढत पाकिस्तानात पाठवलं नव्हतं का?, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.