एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्रात असंही म्हटलंय की, 'अनेक विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलओसी आणि भारत-पाकिस्तान वर्किंग बॉउंड्रीवर पाकिस्तानी सैनिकांना हाय अलर्ट करण्यात आलं आहे, जेणेकरून भारताकडून कोणतंही धाडस करण्यात आल्यास त्याला प्रत्युत्तर दिलं जाऊ शकेल.'