शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा, धरणं धरण्याचा अधिकार आहे. मात्र ते अहिंसक मार्गानेच असले पाहिजे. पण आंदोलन करत असतानाच सरकार सोबत चर्चाही केली पाहिजे.