सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची कोंडी न फुटल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आणखी आक्रमक झालेत. आंदोलक शेतकऱ्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालकी असलेल्या लोकमंगल उद्योग समुहाचा बीबी दारफळमधला साखर कारखानाच बंद पाडलाय.