विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या शतकानंतर बुमराह, इशांत शर्मा आणि शमी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर चौथ्याच दिवशी भारताने विजय मिळवला.