राहुल भाषणाला उभे राहिल्यानंतर घोषणा आणि टाळ्यांनी स्टेडियम दणाणून गेलं. सुरवातीपासूनच राहुल गांधी आक्रमक होते. त्याच्या भाषणात जोर होता, जरब होती आणि उत्स्फुर्तपणाही होता.