दोन देशांमधील तणावांचे फटके त्यांच्या सामान्य नागरिकांना अनेक प्रकारे बसताना दिसतात. भारत आणि चीनबाबत (India China) असंच एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे.