एका शेतकरी मेळाव्यात पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत, हिरे व्यापारी निरव मोदी, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.