राजपथावरच्या कार्यक्रमात राहुल गांधींना चौथ्या रांगेत बसवलं जाणार असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून विरोध करण्यात आला होता. पण नंतर चौथ्या रांगेऐवजी राहुल गांधींना थेट सहाव्या रांगेत बसवण्यासाठी जागा दिली होती.