हैदराबादमधलं सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर आरोपींचं झालेलं एन्काउंटर यामुळे देश हादरून गेला. त्यानंतर उन्नावमधल्या बलात्कार प्रकरणात पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनानंतर केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे.