राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात एक मोठीच चूक केली. मत्स्यपालन मंत्र्यांनीच राहुल यांना उत्तर दिलं आणि त्यातून सोशल मीडियावर राहुल गांधी पुन्हा एकदा ट्रोल झाले.