गुरूचे बाॅसही त्याच्यावर भडकलेत. त्याची नोकरी कधीही जाऊ शकेल, अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे राधिकाच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे.