आयुष्यात यश आणि अपयश हे येतच असतं. मात्र जर तुम्ही आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी सांगितलेल्या नीतींचा अवलंब केला तर तुम्हाला येणारं अपयश यशात बदलेल. आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्यासाठी 6 मूलमंत्र सांगितलीत.