मुसळधार पावसामुळे सगळी तलावं आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे या चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.