भारताला धोका पोहोचवणाऱ्यांना आम्ही शांततेने मरूही देणार नाही, असं रोखठोक वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं. पुलवामा हल्ल्यात आपल्या जवानांनी दिलेलं बलिदान आपण विसरू शकत नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले.