विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी भाजपमध्ये आयारामांचा ओघ कायम आहे. एकाच दिवशी वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसला आहे.