दीर्घकाळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अनेक नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारवर उघड टीका केली आहे. आता सोनिया गांधी यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.