याशिवाय मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर ताशेरे ओढले. ममता बॅनर्जी यांनी राज्याची लूटमार केली, यामुळे भाजपला लोकांचं प्रेम मिळत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.