विजयालक्ष्मी पंडित आणि सय्यद हुसेन यांना लग्न करायचं होतं पण कुटुंबियांच्या विरोधामुळे त्यांना लग्न करता आलं नाही. पण त्यांच्यात नेहमीच मैत्रीचे संबंध होते.