'नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे अशा विचारवंतांची हत्या झाली. आता आंबेडकरवादी विचारवंतांना नक्षलवादी ठरवण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतं,' असं थोरात म्हणाले.