2007मध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला तर 58 जण जखमी झाले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंद हे मुख्य आरोपी होते.