ज्येष्ठ नाटककार वि. वा. शिरवाडकर लिखित हे मराठी नाटक सत्तरच्या दशकात रंगभूमीवर आले. त्यानंतर या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीत इतिहास रचला.