शिवसेनेकडे असलेल्या चांदवडच्या जागेच्या बदल्यात पश्चिमच्या जागेची मागणी स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी केली होती. पण भाजपनं त्याला नकार दिल्यामुळं शिवसेनेत बंड उफाळून आलं आहे.