मुंबई, 7 ऑगस्ट - बुधवारी - 5 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईसह उपनगरांना मोठा बसला. 26 जुलैच्या पावसात साठलं नव्हतं तिथेही या पावसाने पाणी साठलं. हे नेमकं कशामुळे? पाहा स्पेशल रिपोर्ट