'जेव्हा चीनच्या अतिक्रमणाविरोधात राष्ट्रीय आवाज एकत्र झाला पाहिजे, त्याऐवजी राजकीय चिखल उधळला जात आहे. त्यामुळे आपण जगात एक तमाशा बनलो आहोत. चीनविरूद्ध एक होणं आवश्यक आहे.'