हिंसक आंदोलनाचा सर्वात मोठा फटका पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि लातूरला बसला. एक्सप्रेसवेसह अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. औरंगाबाद-नागपूरमध्ये रेलरोको करण्यात आला.