येत्या दोन महिन्यात पुलवामा सारखा पुन्हा हल्ला केला जाईल, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला.