नोव्हेंबरपासून फक्त काही महिनेच मुंबईत आल्हाददायक वातावरण असंत. इतर वेळी घामाच्या धाराच असतात. मात्र विरोधीपक्ष या गुलाबी थंडीत सरकारला घाम फोडण्याच्या तयारीत आहे.