इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे (Social Media) अनेकांच्या हृदयस्पर्शी कहाण्या लोकांच्या समोर येत आहेत. पूर्वी माध्यमांनी दखल घेतली तरच एखाद्याची कहानी लोकांना वाचायला, पहायला मिळायची. मात्र, सोशल मीडियामुळे आता हे बंधन राहिलेले नाही.