शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका करणारे शाब्दिक ठाकरी बाण सोडले आहेत.