महाराष्ट्रात उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.