विजेची मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरता महापारेषण व महावितरणला विजेचे नियोजन करावे लागणार अाहे. त्यामुळे मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईमध्ये काही काळ विद्यूत पुरवठा खंडित होणार आहे.