'एक देश, एक निवडणूक' या केंद्र सरकारच्या भूमिकेशी विधी आयोगाने सहमती दर्शवर्णारा अहवाल तयार केलाय. त्यात देशभरात दोन टप्प्यात निवडणूका घेण्याची शिफार करण्यात आलीय.