इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये (India vs England) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा टॉस हरला. या मॅचमध्ये टीम इंडियाने एक बदल केला. कुलदीप यादवच्याऐवजी (Kuldeep Yadav) भारताने डावखुरा फास्ट बॉलर टी.नटराजन (T Natrajan) याला संधी दिली. याचसोबत तब्बल 4 वर्षांनंतर टीम इंडियामध्ये एक बदल पाहायला मिळाला.