रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू हे अपघात नसून महापालिका आणि राज्य शासनाने केलेले खूनच आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत सरकारवर हल्लाबोल केला.