आपल्या कुटुंबाची मतं घेऊन, संपूर्ण बचतीची जुळवाजुळव करून 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. यातून त्यांनी 2010 मध्ये एक सुपरमार्केट सुरू केलं. 50 लोक त्यांच्याकडे काम करत होते. पण 2011 मध्ये त्यांच्या स्टोअरमध्ये चोरी झाली.