गावात नव्हे, तर मोठ्या शहरात रस्ता जणू डायनिंग टेबल झाला. 1 लाख किलो कणीक आणि 2000 डबे साजूक तूप वापरून स्वयंपाक केला गेला. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी हा विश्वविक्रमी घाट घातला होता.