देश लुटला जात असताना देशाचे चौकीदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही काढत नाही असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.