आरटीओवाल्यांनी चक्क राज्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण नितीन गडकरी यांच्याच नावाने वाहन चालवण्याचा परवाना तयार केल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.