हा प्रवास करताना प्रवाशांना काही नियम पाळणेही सक्तीचं करण्यात आलं आहे. आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी प्रवास टाळावा असं आवाहन रेल्वेने केलं आहे.