अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे अधीक्षक अरविंदकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून समझौता एक्सप्रेस भारतात येणं अपेक्षित होतं पण भारतीय रेल्वेने आपला ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना पाठवून समझौता एक्सप्रेस सीमेवरून घेऊन जावी, असा संदेश आला.