CAIT च्या मते यामुळे चीनचे 4000 कोटींचे नुकसान (Trade Loss) होण्याची शक्यता आहे. याचबरोबर त्यांच्याकडून सीमेवर तैनात भारतीयांना 5000 राखी देखील पाठवण्यात येणार आहेत.