भारत-चीन बॉर्डरवर चिनी सैनिकांविरोधात झालेल्या चकमकीत तीन जवानांना वीरमरण आलं. यामध्ये तेलंगणातील कर्नल संतोष हेदेखील शहीद झाले. देशाच्या रक्षणासाठी बलिदान करणाऱ्या त्या शूर जवानांना सॅल्यूट.