भारताने युद्धाची कधीही भाषा केली नाही. पाकिस्तानला वारंवार सांगूनही त्यांनी दहशतवाद्यांना मदत करणं सुरूच ठेवलं त्यामुळेच भारताला कारवाई करावी लागली.