"चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष", "आता मराठा आरक्षण ऐवढेच आमचं लक्ष" अशा आशयाचे फलक, हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांच्या बाहेर दिसू लागले आहेत.