खाल्ल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्याची (Drink Water) सवय असेल तर लगेच सावध व्हा. कारण, आयुर्वेदानुसार (Ayurveda) या प्रकारचं पाणी हे शरीराला विषासारखं हानीकारक असतं.