हार्दिक पांड्या आणि केएल राहुल हे दोघेही कॉफी विथ करण कार्यक्रमातील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर वादात अडकले होते. आता पुन्हा त्या घटनेची पुन्हा चर्चा होत आहे.